Talathi bharti 2024 : अपात्र उमेदवारांचा गोंधळ!तलाठी भरती परीक्षेच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला
३० मार्च २०२४: तलाठी भरती परीक्षेच्या सुरुवातीच्या गुणवत्ता याद्यांमध्ये पात्र ठरून कागदपत्रांची पडताळणी झालेले दोनशेहून अधिक उमेदवार भूमी अभिलेख विभागाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित गुणवत्ता यादीनुसार अपात्र ठरले आहेत. यात राज्यात सर्वाधिक २१४ गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाही समावेश आहे. परीक्षा आणि गोंधळ: तलाठी भरतीसाठी टीसीएस कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा एकूण ५७ सत्रांमध्ये १७ ऑगस्ट … Read more