नवोदय विद्यालय समिती मध्ये 10वी, 12वी पास वर बंपर भरती! 1,42,400 रुपयांपर्यंत पगार | NVS Bharti 2024

NVS Bharti 2024 नमस्कार , मित्र आणि मैत्रिणींनो तर सद्या नवोदय विद्यालय समिती (NVS) कडून 10वी, 12वी पास आणि इतर विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी बंपर भरती निघाली आहे. 14 वेगवेगळ्या पदांसाठी 1377 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत तर वाट कसली बघताय लगेच करा अर्ज खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिलेली आहे. भरतीचे मुख्य पॉइंट्स पुढील … Read more

Breaking News:आगामी निवडणुकांमुळे राज्यात 30 हजार सरकारी पदांसाठी होणार भरती!!

नमस्कार, तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये लवकरच सरकारच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरभरती प्रक्रिया सुरू होणार आहे एकूण२२,५८९ रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत. 24 नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारच्या विविध विभागांनी एमपीएससीकडे मागणी पत्र सादर केले आहे आणि यामध्ये नऊ हजार अधिकारी पदांचा देखील समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन, राज्य … Read more

नवीन शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीएमएस आणि बीसीए मध्ये प्रवेशासाठी CET परीक्षा बंधनकारक!(Exam Breaking News Today)

Exam Breaking News Today CET exam महत्वाची बातमी! राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) द्वारे येत्या शैक्षणिक वर्षापासून व्यवस्थापनशास्त्र पदवी (BBA, BMS) आणि संगणक उपयोजन (BCA) या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. आता काय बदलले आहे? आधीपर्यंत, बीसीए, बीबीए आणि बीएमएस या अभ्यासक्रमांसाठी … Read more

Nashik News:शितलने एकच वेळी उत्तीर्ण केल्या 4 परीक्षा! एकाचं वेळी चार सरकारी नोकऱ्या!

तरुणांमध्ये सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे अशी ओरड नेहमीच ऐकू येते. मात्र, कळवणच्या शीतल पगार यांनी जिद्द आणि चिकाटीने एकाच वेळी सरकारी नोकरीच्या चार परीक्षा उत्तीर्ण होत हे विधान खोटे ठरवले आहे. एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी धर्मा पगार यांची मुलगी शीतल खासगी नोकरी करत असताना दिवस-रात्र अभ्यास करून यशस्वी झाली. तिने केंद्रीय राखीव दलात सहाय्यक … Read more

Education News Today: विद्यार्थ्यांना घरून उत्तरपत्रिका आणावी लागणार! नवीन शिक्षण धोरणाचा भाग की आर्थिक टंचाई?

Education News Today Education News : सरकारचा विद्यार्थ्यांना घरून उत्तरपत्रिका आणण्याचा निर्णय.हा निर्णय इयत्ता ५वी, ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू.शाळा फक्त प्रश्नपत्रिका पुरवणार.उत्तर पत्रिकांची गुणपडताळणी ब्लॉक स्तरावर. विरोधी पक्षांनी सरकारवर केली टीका. कर्नाटक सरकारने नुकताच एक अजब निर्णय घेतला आहे ज्यानुसार इयत्ता ५वी, ८वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांसाठी घरूनच उत्तरपत्रिका आणाव्या लागतील. शाळा फक्त … Read more